Thursday, July 22, 2021

अवघाची संसार सुखाचा करेन

 "नातेसंबंध हे काचेच्या भांड्यांसारखे असतात. तडा गेल्यावर तो तडा सांधता येतो पण ती खूण कायम असते." असे theoratically वाचून त्यावर विश्वास ठेवून एकेक विविक्षित प्रसंगात आपली तशी प्रतिक्रिया देण्यापासून

ते
"नातेसंबंधांमध्ये अगदी ०.०००००००००१ टक्के जरी दुवा शिल्लक असेल तर त्याला जपून, त्याच्या सहाय्याने नातेसंबंधांमध्ये १०० % स्नेहाचा ओलावा निर्माण करता येतो" या अनुभवातून घेतलेल्या ज्ञानापर्यंतचा प्रवास म्हणजेच प्रगल्भता असावी, नाही का ?

- "Tit for tat", "तो / ती तशी का वागली ? मग मी पण तसाच वागलो तर चुकले कुठे ?" पासून "अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक" पर्यंतचा प्रवास करणारे, अनुभवी गृहस्थ रामजी.
(स्वानुभवातून मिळवलेले ज्ञान लगेच हृदयापर्यंत जाते आणि आपसूकच त्याचे आचरण घडत जाते असे म्हणतात, ते खोटे नाही.)

No comments:

Post a Comment