अश्वत्थाम्याचे जीवन आणि श्रीकृष्णजन्माष्टमी या संदर्भाने सुचलेली एक नवीन कविता.
श्रीमदभगवतगीतेत श्रीकृष्णाने सांगितलेला कर्मयोग आणि आपण सर्वसामान्य माणसे कुठल्यातरी छोट्यामोठ्या पापांच्या अनामिक ओझ्यांखाली अश्वत्थाम्यासारखे जगत असताना श्रीकृष्णाकडे केलेली मागणी.
साधारण अर्ध्या तासात ही कविता झरझर सुचत गेली आणि बघता बघता पूर्णही झाली.